
तुझ्यामागे धावणाऱ्या मनाला आता थोडं तरी सावरलंय डोळ्यांची कवाडं बंद करून अश्रुना मी आवरलंय
स्वप्नातच राहिलेल्या जगाचा विध्वंस मी पाहिला आणि त्याचं दु:ख, घाव बनून उरात राहिला
होतो कधी एक-मेकांचे तेही तुला आठवत नाही म्हणून तुला आता आठवणींची पत्रं मी पाठवत नाही..