सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
कोणी गेलं म्हणून, आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं... जगायचं असतं प्रत्येक क्षण, …
किती दिवस झाले ना .......... तुला हसताना नाही पाहिलं खळाळनाऱ्या तुझ्या हास्यात…