
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात,
पण...पण...अश्रु येत नाही!
जशी शरीरावर ऐखादी जखम झाल्यावर,
त्यावरची खपली गळूनं पडते,
पण डाग मात्र कायम रहातो,
तूझ्या आठवणीची खपली कधीच गळून पडली,
पण...पण...मनावर डाग मात्र कायम राहीला.
अगदी मरेपर्यन्त,
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात,
पण.......पण....अश्रु येत नाही..