जाणीव

नाती हि रक्ताचीच नाही: तर
नाती जाणीवांनी जुळली जातात
जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही
आपली होऊन जाते .........आणि
जर जाणीव नसेल तर आपली माणसेहि
परकी होऊन जातात
Previous Post Next Post