दु:ख म्हणजे काय असते

एका वळणावर सगळी नाती सोडून  जातात, नात्यांचे मर्मबंद तुटून जातात.
एकटाच जाव लागत अनंताच्या प्रवासाला,जेव्हा डोळे कायमचे मिटून जातात.
 रडत - रडत माणूस जीवनाच स्वीकार करत असतो ,येणाऱ्या सुख -दु:खाना तो प्राधान्य देत असतो ....

दु:ख म्हणजे काय असते ?मनावर अपेक्षांचे एक प्रकारचे वजन असते ......
रंग हे जीवनातले जीवनातच खेळायचे असतात जीवन निघून गेल्यावर उधळायचे नसतात..........
Previous Post Next Post